आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा हंगामात जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मार्च ते जूनदरम्यान बाजारपेठेवर आंब्याचे वर्चस्व असते. या वर्षीही १५ एप्रिलपासून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. ...
5 Simple Steps For Mango Ripen: घरी आंबा पिकवायला घातला की त्यातले अर्धे आंबे तर खराबच हाेतात, हा अनेकांचा अनुभव.. म्हणूनच तर आंबे पिकत घालताना नेमकं काय चुकतंय, हे लक्षात घ्या.. ...
Mango Side Effect : हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, जर आंबा योग्यप्रकारे खाल्ला गेला नाही तर याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊ आंब्याचे साइड इफेक्ट्स... ...
मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका आंबा व्यवसायाला बसला होता. त्या काळात आंबा व्यावसायिकांनी विक्रीचे नवनवीन प्रयोग करून त्यातून कसा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पावसाने शेत ...