आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
दरवर्षी वर्षारंभी किंवा मावळत्या वर्षाच्या अखेरीस हापूसची पहिली पेटी मुंबई एपीएमसीत दाखल होते. मात्र, नियमित आवक फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होते. ...
अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानभरपाई जाहीर करावी, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
बदलत्या परिस्थितीत आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग पिकांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. विशेषतः ठिबक सिंचन आणि क्रॉप कूलिंग यांचा संयुक्त वापर हा वाढत्या तापमानावर प्रभावी उपाय ठरू शकतो. ...
amba niryat 2026 आखाती देशांमधील युद्ध लांबल्यास त्याचा फटका आंबा निर्यातीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूण निर्यातीपैकी जवळपास ५० टक्के निर्यात फक्त नऊ आखाती देशांमध्ये होत असते. ...