आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
अविट गोडी, मधुर स्वादामुळे रत्नागिरी हापूसला देशविदेशातून वाढती मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ६६ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून, हेक्टरी दोन टन आंबा उत्पादन क्षमता आहे. ...
कांद्याचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेले आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या बिदालमधील शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागेकडे वळलेला दिसत आहे. ...
देशसेवेची इच्छा असल्याने होमगार्डमध्ये भरती झाले. पाच वर्षे सेवा बजावली. नंतर 'जय जवान जय किसान' या घोषवाक्याने प्रेरित होत राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे येथील संतोष तुकाराम राघव यांनी भूमीची सेवा करण्याचे निश्चित केले. ...
Orchard Farming Success Story : शिरापूर येथील सावनकुमार तागड व पत्नी प्रगती तागड या उच्चशिक्षित पती- पत्नीने नोकरीच्या मागे न लागता केसर आंब्याची लागवड करून आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधला आहे. पाच वर्षांत दोन लाख रुपये बागेवर खर्च करून दहा लाखांचे उत्पन ...