आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Mango Farming Tips : अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे आंबा बागांना मोठा फटका बसत आहे. फळगळ, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, योग्य वेळी काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्यास हे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकत ...
summer fruits उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी, पाण्याची कमतरता भरून काढणाऱ्या फळांना वाढती मागणी आहे. वाढत्या उष्यामुळे भूक मंदावत असली तरी तहान मात्र भरपूर लागते. ...
Mango Farming Success Story : नोकरीच्या मागे न लागता शेतीची वाट निवडणाऱ्या तरुणाने आंबा बागायतीतून तब्बल १२ लाखांचे उत्पन्न मिळवत सर्वांना चकित केले आहे. कमी खर्च, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीतूनही मोठा नफा मिळवता येतो, हे त्या ...
amba market मागील तीन दिवसात ४५ हजार आंबा पेट्या विक्रीला आल्या आहेत. मात्र, युद्धामुळे आखाती प्रदेशातील आंब्याची निर्यातच बंद असल्यामुळे परदेशी बाजारपेठ ठप्प आहे. ...