आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
पूर्वी उन्हाळ्यात रत्नागिरीसह कोकणातून हापूस आणि पावसाळ्यात 'पावशी' आंबा येत होता. किलो-दीड किलो वजनाचा पावशी आंबा असायचा. काळाच्या ओघात तो कमी झाला आहे. ...
Mango Farming : आंबा बागेत वाढ नियंत्रकांचा वापर फळांचा (Use of growth regulators in mango farm) आकार वाढवण्यासाठी, फळगळ थांबवण्यासाठी आणि झाडांची वाढ नियंत्रित करण्यासाठी केला जातो. ...
Aamchur Powder Recipe: कैऱ्यांचा सिझन आता संपत आला आहे. त्यामुळे पटकन कैऱ्या घेऊन या आणि लगेचच आमचूर पावडर तयार करून ठेवा..(simple and easy recipe of making aamchur powder) ...
Mango Market Mumbai मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगाम शेवटच्या टप्प्यावर आला आहे. सद्य:स्थितीमध्ये दक्षिणेसह उत्तरेकडील राज्यांमधून प्रतिदिन सरासरी १०० टन आंब्याची आवक होत आहे. ...