आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
यावर्षी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्केच आहे. असे असूनही वाशी (नवी मुंबई) बाजार समितीतर्फे आवक दर्शविणाऱ्या पावतीतील आकड्यांवरून आंबा बागायतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...
Mango Market: फळांच्या राजाने गतवर्षी सात महिने बाजारपेठेवर राज्य केले होते. परंतु, यावर्षी वातावरणातील बदलाचा देशभरातील आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. ४० टक्के उत्पादन कमी झाले असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही आवक निम्म्यावर आली आहे. ...
देवगड तालुक्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस व मार्च महिन्यामध्ये सातत्याने तापमानात बदल होत राहिल्यामुळे आंबा भाजणे व आंबा उत्पादनावर अतितापमानामुळे परिणाम झाला आहे. ...
Tips & Tricks : How to know if mango is ripened with chemicals : How to identify if the mango is naturally or artificially ripened : This is how you can identify artificially ripened mangoes : आंबे नैसर्गिकरित्या पिकवले की कृत्रिमरित्या हे कसे ओळखावे ...
Hapus Mango : यावर्षी आंबा उत्पादन कमी असले तरी कोकणातील हापूसने युरोपवारी साधली आहे. 'ग्लोबल कोकण' संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांचा दोन हजार डझन हापूस लंडनच्या बाजारपेठेमध्ये विक्रीला पाठविण्यात आला आह ...
पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी बैठक घेऊन राज्यातील आंबा उत्पादकांना थेट विक्री करता यावी यासाठी राज्यात विविध भागात आंबा महोत्सवांचे आयोजन करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. ...