आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
तरुणांनी आंब्याच्या कोय जमा करून वस्त्यांमध्ये, घरोघरी आणि मैदानात आंबा लागवड सुरू केली असून, येत्या पाच वर्षांत आमराई विकसित करण्याचे ध्येय बाळगले आहे. ...
जळगाव निंबायती : यंदाच्या वर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाच्या सरी वेळेत कोसळल्याने ग्रामीण भागातील गृहिणींची लोणचे बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे घरोघरी चटकदार कैरीच्या लोणच्याचा सुवास दरवळत आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत कैरीचे व त्या ...
लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे दरात थोडी घट झाल्याने हापूस आंब्याची मागणीदेखील वाढली आहे. महिन्याभरापूर्वी दोनशे रुपये किलोचा हापूस आंबा आता शंभर रुपये असा आहे. ...
लोणच्यासाठी गावरान कैरीला अधिक मागणी असते .यंदा प्रतिकूल हवामानामुळे कैऱ्यांची आवक कमी असून लोणच्यासाठी कैऱ्या बाजारात दाखल झाल्या असल्या तरी दर जास्त असल्याने गृहीणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे . ...