आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Mango Ratnagiri : बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा बाजारात विक्रीला येऊ लागला आहे. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये ४० ते ४५ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. कोरोनामुळ ...
Mango Sindhudurg : हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाइन पोर्टलद्वारे आपली मागणी थेट शेतकऱ्यांकडे नोंदविण्यासाठी कृषी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी संकेतस्थळावरील लिंकद्वारे ग्राहकांना आंबा खरेदी करता येणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घ ...
Mango Ratnagiri : रत्नागिरी हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, अनेक बागायतदारांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के आंबाच या मुहूर्तावर मुंबईत गेला आह ...
Gudhipadwa Mango Kolhapur : गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी हापूस आंब्याच्या मागणीत वाढ झाली. प्रत्येकाने पाडव्याला घरी गोड घेऊन जायचे म्हणून आंबा खरेदी केल्याने दरात थोडी वाढ झाली होती. ...
Mango St Konkan Kolhapur- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) आणि मे. गुणिना कमर्शियन यांच्यामार्फत राज्यभरात एस.टी. पार्सल सेवा सुरू आहे. त्याचे कोल्हापुरातील प्रतिनिधी असलेल्या सनदी एजन्सीने एस.टी.च्या माध्यमातून थेट कोकणातील आंबा मागविण ...
Mango Ratnagiri- पहिल्या टप्प्यातील शेवटचा आंबा विक्रीसाठी मुंबई, अहमदाबाद, सुरत मार्केटमध्ये पाठविण्यात आला. त्यामुळे मुंबई येथील वाशी मार्केटमधील प्रमाण कमी झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील आंबा दि. १० एप्रिलनंतर सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा ...