आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
देवगाव : सध्या सर्वत्र कडाक्याच्या थंडीची हुडहुडी सुरू झाली आहे. याच थंडीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात आंब्याला चांगलाच मोहोर भरला आहे. यंदा आंब्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन ...
गतवर्षी कोरोनामुळे आंबा हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उलाढाल घसरली हाेती. यावर्षी चांगली उलाढाल होईल अशी सर्वाना अपेक्षा आहे. ...
Winter Mango Ratnagiri- गेले चार दिवस कडकडीत पडलेली थंडी पुन्हा गायब झाली आहे. कोकणच्या अर्थकारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या आंबा पिकाचा हंगाम थंडीअभावी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. मात्र, डिसेंबर संपत ...
देवगाव : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबा पीक धोक्यात आले असून, बळीराजाच्या मागचे ग्रहण सुटता सुटेना अशीच काहीशी अवस्था झाली आहे. ...
Fire, Mango, sindhudurg पडवणे माळरानावर गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अग्नितांडवाने रौद्र रूप धारण केल्याने ७० हेक्टर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात सुमारे ४०० कलमे होरपळून शेतमांगरालाही आगीची झळ पोहोचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...