महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलारांनी केली. विरोधकांना चिरडणाऱ्या "बंगाली हिंसेचे" धडे तर गिरवले जात ना ...