तृणमूल काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनतेतील वाढता असंतोष, कमी परीक्षण तसेच केंद्राच्या चमूंनी दिलेल्या तिखट प्रतिक्रियांसारख्या अनेक कारणांमुळे, ममतांनी आपली रणनीती बदली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलल ...
CoronaVirus देशावरील कोरोनाचा सर्वात वाईट काळ संपला असल्याचे म्हटले आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सावध रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ...
ममता म्हणाल्या, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत रोटेशन सिस्टमचे कारण सांगत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधीच दिली गेली नाही. तसेच गृह मंत्रालयाने दुकाने खुली करण्याचा एक आदेश जारी केला होता. या आदेश ...