किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणावरून आठ जणांनी संगनमत करून महिलेचा विनयभंग करीत बंदुकीचा धाक दाखवून २५ हजारांची रोकड जबरी चोरी करुन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी किल्ला पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
गवती बंगला ते नामपूर रस्त्यापर्यंतची वाळलेली झाडे महानगरपालिकेने त्वरित काढावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवींद्र मोरे यांनी आयुक्त संगीता धायगुडे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. ...
ग्रामीण भागातील गावठाण व शासकीय जमिनीवरील घरांची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर शासन निर्णयाची राज्यभर अंमलबजावणी होत असतानाच शहरी भागातील नागरिकांनाही सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत बेघरांचा लाभ मिळणार आहे. ...
मुस्लीम समाजात हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद करून स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याची मुभा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दिल्ली तालीम बोर्डचे चेअरमन कारी हाजीर्जुर रहेमान शमशी यांनी केले. शहरातील नयापुरा भागात तालीम बोर्ड जमेतुल उलमा हिंद या संस्थेने आ ...
रमजानपुरा भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत भ्रमणध्वनीवर फोटो काढून खंडणीची मागणी करणाºया तिघा जणांना रमजानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. ...
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांप्रश्नी येथील तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या पदाधिकाºयांनी धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी तहसिलदार ज्योती देवरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण ...