ग्राहकांकडून मागणी नसल्यानेच ‘मेक इन इंडिया’ अपेक्षेनुसार यशस्वी होऊ शकले नाही. उद्योग क्षेत्राकडून बँकांचे कर्ज थकीत, बुडीत राहण्यामागेही मागणीचा अभाव हेच कारण आहे, असे मत भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांनी येथे व्यक्त ...
पंतप्रधानांच्या सूचनेवरून मलेशियात हिमालयीन पाणी विकण्याच्या व्यवसायासाठी त्या अरुणाचल प्रदेशमधील यामिंग नदीकाठी पोहोचतात आणि तिथे त्यांना उमगते १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल... ...
सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न केवळ उद्योगपतींसाठीच असून स्थानिक तरुण मात्र अद्यापही नोकरी व व्यवसायापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना हक्कची नोकरी मिळाली पाहिजे. ...