वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने औरंगाबाद परिमंडळात पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात १२६ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. ...
भांडुप आणि मुलुंडसह राज्यभरात वीजपुरवठा करत असलेल्या महावितरणला गळतीवर उपाय सापडलेला नाही. परिणामी, विजेची चोरी, हानी या घटकांमुळे वीजगळती वाढत आहे. ...
अकोला : महावितरणचा वीज मिटरचा तुटवडा संपुष्टात आला आहे. आजमितीस महावितरणच्या राज्यभरातील विविध कार्यालयांत सिंगल फेजचे सध्या सुमारे २ लाख ३१ हजार तर थ्रीफेजचे सुमारे १ लाख ६३ हजार असे एकून ३ लाख ९४ हजार नवीन मीटर उपलब्ध असल्याचे महावितरणकडून स्पष्ट क ...
अकोला : नवनवीन युक्ती वापरून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणकडून रिमोट कंट्रोलद्वारे वीज चोरी करणाºयांविरोधात राज्यभरात १ सप्टेंबर २०१८ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
जोगलदरी: मंगरुळपीर तालुक्यातील पेट खदानपूर या वीज उपकेंद्राचे काम ६ वर्षांपासून अर्धवटच आहे. सदर उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करून ते कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन केले. ...
पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत कृषी पंपांसाठी १२ तास वीज पुरवठा केला जात असताना, पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत मात्र केवळ आठ तास वीज मिळत असल्याने या क्षेत्रातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. ...
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ...
रोहित्रातील बिघाडामुळे तीन दिवसांपासून अंधारात आहोत, दम्याचा आजार असलेल्या वृध्द महिलेचा वीज नसल्यामुळे मृत्यू झाला़ वारंवार तक्रार करून सुध्दा संबंधित अधिकारी तुम्ही सुध्दा आकोडे टाका असे म्हणतात साहेब़ आता किती जीव घेणार? असा सवाल शिरसोली प्ऱऩ मध ...