सोलापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या वस्त्रोद्योग धोरणात यंत्रमाग कारखाना उभारणीसाठीच्या भांडवलामध्ये सबसिडी देण्याचा निर्णय झाल्यामुळे सोलापुरातील १४ ... ...
मस्साजोग येथील विद्युत वितरण कंपनीच्या ३३ केव्ही उपकेंद्रात शनिवारी मध्यरात्री ड्यूटीवर असलेल्या आॅपरेटरचे हात- पाय बांधून दहा ते बारा चोरटयÞांनी उपकेंद्रात ठेवलेल्या ३. १५ मेगावॅट अॅम्पिअरच्या नादुरु स्त ट्रान्सफॉर्मर मधील कॉईलची चोरी केली. ...
राज्यात मार्च-२०१८ अखेर पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या २ लाख २४ हजार ७८५ शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ...
दुष्काळी पट्ट्यातील सुमारे १४ हजाराहून अधिक शेतकरी गेल्या चार वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये सर्वाधिक शेतकरी जत तालुक्यातील आहेत. ...
महावितरण कंपनीने केलेल्या अन्यायी दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांनी घेतला आहे. शुक्रवार दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि महावितरणवर धडक मोर्चा नेण्यात येणार आहे. ...
महावितरणच्यावतीने सौभाग्य योजने अंतर्गंत जळगाव परिमंडळात येणाऱ्या जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबार येथील १ लाख १९ हजार ३६० कुटुंबाना वीज कनेक्शन देण्यात आले ...
सरकार कोणतेही आलं तरी प्रशासनाचा भोंगळ कारभार पाचवीलाच पूजलेला असतो. त्याचा फटका कसा बसतो याचा अनुभव गलगले (ता. कागल) येथील शेतकरी आप्पासाहेब हरी पडळकर यांना आला. ...