या विषयीचे सवित्र वृत्त असे की ठाण्याच्या पूर्वेला असलेल्या "देविका" या सोसायटीतील उज्वलराय मोरेश्वर जोशी हे जेष्ठ नागरिक कार्यालयीन कामा करीता ५एप्रिल रोजी महावितरणच्या येथील वागळे इस्टेटच्या अधीक्षक अभियंतांच्या कार्यालयात गेले होते. तेथे कार्यकारी ...
जिल्ह्यातील कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. परंतु, कृषी विभागाकडून कुठलाही नियोजनबद्ध कार्यक्रम आखून बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाही. शिवाय शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनही केले जात नसल्या ...
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या परिपत्रकाचा विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील इलेक्ट्रीकल कॉन्ट्रक्टर संघटनेने शासकीय विद्युत कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अधिवेशनामध्ये शिखर संघटनेने आंदोलनही सुरु केले आहे. ...
महावितरणचे सब स्टेशन भिवापूरच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शेतकऱ्याकडून ३ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. ...
आजच्या युगात आपण ऊर्जेशिवाय विचार सुद्धा करू शकत नाही. सामान्यत: अन्न वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा म्हणून ओळखल्या जातात, परंतु आजच्या या विकासाच्या युगात ऊर्जेचाही मूलभूत गरजा म्हणून समावेश करावा लागेल. आज ऊर्जेची गरज नैसिर्गक इंधनाचे साठ ...
पूरग्रस्त भागातील विद्युत रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर) दुरुस्ती व विद्युत खांब उभारण्याचे काम २० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला. यावेळी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी बहुतांश काम पूर्ण झाले अस ...