भाजपच्या कार्यकाळात वीज बिलांची थकबाकी ५० हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याने लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देता येत नाही हा राऊत यांचा कांगावा दिशाभूल करणारा असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रपरिषदेत केला. ...
मंत्रिमंडळ बैठक: ‘लोकमत’ने या संबंधात एक सविस्तर वृत्त गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ज्यात २०१४ साली महाराष्ट्रात १४,१५४.५० कोटी रुपये वीज बिलाची थकबाकी होती. मात्र हा आकडा पाच वर्षांत ३६,९९२ एवढ्या कोटींनी वाढला. ...
mahavitran, kolhapurnews वीज बिल माफी हा सरकार आणि जनतेमधील संघर्ष आहे. तुम्ही त्या भानगडीत पडू नका, तुम्हाला संघर्ष झेपणार नाही; त्यामुळे वीज कनेक्शन तोडण्याची चूक करू नका; नाही तर गाठ आमच्याशी आहे, अशा शब्दांत राज्य इरिगेशन फेडरेशन व कृती समि ...