लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, शेतकºयांना महावितरणचा दिलासा - Marathi News | Mahavitaran's relief to farmers for 15 days to fill the exhausted electricity bill of agriculture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, शेतकºयांना महावितरणचा दिलासा

राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकºयांना वीज बिल भरण्यास आज शासनाने १५ दिवासांची मुदतवाढ दिली. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांची वीज खंडित होणार नाही. ...

उमरी येथे तक्रार निवारण बैठकीत महावितरणविरुद्ध ग्राहकांनी वाचला तक्रारींचा पाढा  - Marathi News | Consumers complained against the Mahavitaran during the grievance redressal meeting at Umari | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उमरी येथे तक्रार निवारण बैठकीत महावितरणविरुद्ध ग्राहकांनी वाचला तक्रारींचा पाढा 

तालुक्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारींची एक जंबो यादीच तयार झाली़ सावरगावच्या दलित वस्तीत पोल रोवून २५ वर्षे झाली अद्याप वीज जोडणी दिली नाही़ सरपंच बुक्तरे यांच्या या तक्रारीने महावितरणचे अधिकारी चिडीचूप झाले. ...

सीआयडीने सुरू केला महावितरणच्या आॅनलाइन कॉपीचा तपास; राज्यभर नेटवर्कचा संशय - Marathi News | CID investigates online copy of MSEDCL; Statewide network suspicion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सीआयडीने सुरू केला महावितरणच्या आॅनलाइन कॉपीचा तपास; राज्यभर नेटवर्कचा संशय

महावितरणच्या लिपिकपदासाठी आॅनलाइन परीक्षेचा पेपर फुटल्या प्रकरणात स्पाय कॅमेरा व डीवाईस, मायक्रोफोनद्वारे प्रश्नाची उत्तरे देणा-या टोळीचे नेटवर्क राज्यभर पसरले असल्याचा संशय आहे. ...

महावितरणच्या कार्यालयात स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन! - Marathi News | Swabhimani stance agitation in the office of MSED | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महावितरणच्या कार्यालयात स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन!

बुलडाणा : शेतकर्‍यांच्या वीज पंपाचे कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये; तसेच जे  कनेक्शन कट केले ते तातडीने जोडून देण्यात यावे, या मागणीसाठी १४ नोव्हेंबर  रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या  कार्यालयात ठिय्या आंदोल ...

रत्नागिरी महावितरण कंपनीकडे २३७२ शेतकऱ्यांची १० लाखांची थकबाकी - Marathi News | Ratnagiri MSEDCL has paid an amount of Rs 10 lakh to 2372 farmers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी महावितरण कंपनीकडे २३७२ शेतकऱ्यांची १० लाखांची थकबाकी

थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ जाहीर केली आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरावे लागणार आहे. ...

महाजेनको परीक्षा पेपर फुटी प्रकरण; नगर केंद्रातून रिजवानने पाठविली अर्जुनला प्रश्नपत्रिका - Marathi News | Mahagenco examination copy case; Arjun question papers sent by Rizwan from nagar center | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाजेनको परीक्षा पेपर फुटी प्रकरण; नगर केंद्रातून रिजवानने पाठविली अर्जुनला प्रश्नपत्रिका

महावीज (महाजेनको) कंपनीच्या लिपिकपदासाठी झालेल्या परीक्षेत नगर केंद्रातून आॅनलाईन पेपर फोडणा-या उमेदवाराचे नाव समोर आले आहे. रिजवान शेख (रा. परसोडा ता. वैजापूर) याने मायक्रो स्पाय कॅमे-याच्या माध्यमातून कम्प्यूटर स्क्रिनवरील प्रश्नपत्रिका स्कॅन करून ...

कोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना तीन वर्षांची बिले एकाचवेळी, भरण्यास आठ दिवसांची मुदत - Marathi News | For the farmers of Koregaon area, the three-year bills at the same time, the eight-day deadline to pay | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना तीन वर्षांची बिले एकाचवेळी, भरण्यास आठ दिवसांची मुदत

कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांना २०१४ पासूनची वीजबिले एकाचवेळी देण्यात आलेली असून, वसुलीसाठी सातत्याने तगादा लावला जात आहे. सद्य:स्थितीत शेतकरी अडचणीत असताना महावितरण कंपनी वीज जोड तोडण्याची धमकी देत आहे. ...

कृषी पंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याची आज शेवटची संधी - Marathi News | Today's last chance for agricultural pump owners to get out of balance | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी पंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याची आज शेवटची संधी

कृषी पंपांची थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणार्‍या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी ही शेवटची संधी असून, ज्या शेतकर्‍यांनी अद्याप योजनेत सहभाग घेतला ...