महावितरणचे वीज रोहित्र जळण्याचे प्रकार वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. जुना कणगर रस्ता परिसरात असलेल्या भिंगारकर रोहित्र गेल्या तीन आठवड्यांपासून जळाल्याने ऊस, घास, गहू पिके धोक्यात आली आहेत. ...
अंदर मावळातील अतिदुर्गम भागातील कळकराई (सावळा) या गावात मागील आठ महिन्यांपासून विजेची एक लाईन बंद आहे तर दुसरी लाईन वरील वीज ग्राहकांना कमी लाईट असल्याने अर्धे गाव अंधारात बुडाले आहे. ...
महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन बारामती येथील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. ...
अकोला : महावितरणमध्ये विविध गुण व कौशल्य असलेले कर्मचारी कार्यरत असून, नाट्य व क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, त्यांनी गुण आणि कौशल्याचा वापर इतर क्षेत्रासोबतच कंपनी व ग्राहकांसाठी करून महावितरणचा नावलौकिक आणखी वाढवाव ...
कृषी पंपाकडे असलेल्या वीज बिलाची थकबाकी टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ३ लाख ३२ हजार १० कृषीपंप ग्राहकांपैकी अवघ्या ३ हजार ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. साहित्याचा अपुरा साठा असल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्राहकांमधून ओरड होत असतानाही महावितरण मात्र सुस्त असल्याचा आरोप होत आहे. ...
औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या ११ जिल्ह्यांतील ३ लाख ४४ हजार १६९ वीज ग्राहकांनी डिसेंबर महिन्यात १२३ कोटी ७ लाख रुपये एवढे वीज बिल महावितरणच्या संकेतस्थळावरून, तसेच मोबाईल अॅपच्या माध्यमातून भरणा केले आहे. ...
अकोला : वीज चोराविरूध्द आक्रमक भूमिका घेत महावितरणने १८, १९ व २० जानेवारी रोजी सलग तीन दिवस विदर्भातील बाराही मंडलात वीज चोरांविरुद्ध राबविलेल्या मोहीमेत सुमारे २० लाख ५७ हजार ४८४ युनिट वीजचोरीची आणि अंदाजे २ कोटी ४ लाख ८५ हजार रुपये मुल्याच्या २०६७ ...