लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : वीज तारांच्या घर्षणामुळे आग लागून नुकसान; बागायतींची हानी - Marathi News | Sindhudurg: fire accidents due to electricity wires; Loss of horticulture | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : वीज तारांच्या घर्षणामुळे आग लागून नुकसान; बागायतींची हानी

विजेच्या तारांच्या घर्षणामुळे आग लागून बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. मात्र याची गंभीर दखल विद्युत महावितरणकडून घेतली जात नसल्याची बाब बुधवारी कृषी समिती सभेत उघड झाली. ...

सोलापूरच्या एनटीपीसीमुळे २ अंशाने तापमान घटण्याचा प्रशासनाचा दावा, खा़ शरद बनसोडे यांनी घेतला आढावा - Marathi News | Sharad Bansode reviewed the administration's claim of a reduction in temperature by two NTPCs in Solapur. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या एनटीपीसीमुळे २ अंशाने तापमान घटण्याचा प्रशासनाचा दावा, खा़ शरद बनसोडे यांनी घेतला आढावा

फताटेवाडी येथील एनटीपीसीमुळे सोलापूरच्या तापमानात कसलीही वाढ होणार नाही़ याउलट परिसरातील उपाययोजनांमुळे २ अंशाने तापमानाची घट होईल, असा दावा एनटीपीसीचे महाप्रबंधक नव कुमार सिन्हा यांनी केला आहे़ मात्र, त्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागेल, अशी पुष्टी ...

१२ कोटी २४ लाखांची थकबाकीपोटी बारामती, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार थकबाकीदारांची वीज तोडली   - Marathi News | Baramati, Satara, Solapur district disrupted power of 40 thousand people due to dues of 12 crore 24 lakh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१२ कोटी २४ लाखांची थकबाकीपोटी बारामती, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार थकबाकीदारांची वीज तोडली  

महावितरणच्या बारामती परिमंडलातील वीज बिलांचे थकबाकीदार असलेल्या ३९ हजार १७४ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या ‘शून्य थकबाकी’ मोहिमेत खंडित करण्यात आला. ...

‘सौभाग्य’ योजनेद्वारे नांदेड जिल्ह्यातील साडेपाच हजार कुटुंबांना मिळणार वीजजोडणी - Marathi News | 5500 families get electric connection in Nanded district through soubhagya project | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘सौभाग्य’ योजनेद्वारे नांदेड जिल्ह्यातील साडेपाच हजार कुटुंबांना मिळणार वीजजोडणी

‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात अद्यापपर्यंत वीज न पोहोचलेल्या ५ हजार ५२५ कुटुंबाना वीजजोडणी देवून त्यांचे जीवनमान प्रकाशमान करण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून केले जाणार आहे. ...

रंगाचा होऊ देऊ नका भंग...रंगोत्सव करा जपून साजरा! - Marathi News | keep distance from electricity while playing holi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रंगाचा होऊ देऊ नका भंग...रंगोत्सव करा जपून साजरा!

अकोला: होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. ...

मोबदला कमी दाखविण्यासाठी इंदापुरात अधिकाऱ्यांनी पिकाची नोंदच बदलली - Marathi News | agricultural officials changed the crop report to show less of the compensation in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबदला कमी दाखविण्यासाठी इंदापुरात अधिकाऱ्यांनी पिकाची नोंदच बदलली

कमी मोबदला देण्यासाठी चक्क एका शेतकरी महिलेच्या सातबारा उताऱ्यावरील डाळिंबाच्या पिकाची नोंदच कषि अधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली आहे. डाळिंबाच्या ऐवजी उसाची नोंद केल्याने या महिलेला कमी मोबदला मिळाला. ...

वीज जोडणी अभावी वाशिम जिल्ह्यातील बॅरेजेसची उपयोगिता शून्य - Marathi News | without power connection, The utility of Barrejes in Washim district is zero | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वीज जोडणी अभावी वाशिम जिल्ह्यातील बॅरेजेसची उपयोगिता शून्य

वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या  पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेजसमधून पाणी उपसा करण्यासाठी कृषिपंपांना वीज जोडणीसाठी सुमारे ९५ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. मात्र, यासंदर्भातील प्रस्तावास अद्याप मंजुरात मिळालेली नाही. ...

राहुरीत महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन - Marathi News | Thiyya agitation at the office of Mahavitaran in Rahuri | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरीत महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

भागडा पाईप चारीचे वीज कनेक्शन त्वरीत जोडून द्यावे, या मागणीसाठी महावितरणच्या राहुरी कार्यालयासमोर शेतक-यांनी ठिय्या आंदोलन केले. थकीत बाकी भरूनही वीज कनेक्शन का जोडून दिले जात नाही, असा सवाल विचारीत शेतक-यांनी अधिका-यांना धारेवर धरले. ...