वीज वितरण कंपनीने तालुक्यात सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यासह सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून भारनियमन बंद करण्याची मागणी म ...
वाढीव वीज बिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, भारनियमनाचे सुरू होणारे संकट या मुद्द्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता. ...
वाढीव वीजदरानुसार राज्यातील सर्व लघुदाब, उच्चदाब वीजग्राहक, उपसा सिंचन योजनांस सप्टेंबरची बिले आली आहेत. राज्यातील यंत्रमागांसह सर्व लघुदाब आणि उच्चदाब उद्योगांच्या बिलातील वाढ किमान १० टक्के ते कमाल २०-२५ टक्क्यापर्यंत आहे. ...
गेल्या आठवडाभरापासून जालना शहर व जिल्ह्यात सहा तासाचे भारनियमन सुरू केल्याने ऐन नवरात्र उत्सवात मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुक्रवारी दुपारी येथील वीज वितरण कंपनीच्या कन्हैयानगर भागातील अधीक्षक अभियंत् ...
महावितरण कंपनीने कृषीपंपासह गावात भारनियमन सुरू केल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासह नवरात्र उत्सवा निमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या उत्सवावर विरजण पडले आहे. तातडीने भारनियमन बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता यांना निवेदनाव्दारे ...
महावितरण लांजा सारख्या कार्यालयात अधिकारी नाहीत त्यातच प्रभारी अधिकारी समर्पक उत्तरे देत नसतील तर नागरिकांची कामे वेळेत कशी होणार, असा संतप्त सवाल करून अशा रिकाम्या खुर्च्या दिसल्या तर बाहेर फेकून देऊ, असा सज्जड इशारा लांजा तालुक्यातील सर्वपक्षीय लोक ...