रोहित्र दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीज पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. त्यामुळे दररोज दोन ते तीनच्या सरासरीने रोहित्र दुरुस्तीची आकडेवारी समोर येत आहे. मात्र काही जणांना परस्पर रोहित्र दुरुस्त करून दिले जात आहे. मात्र आता दररोज ५ रोहित्रांची दुरुस्ती झालीच ...
पिंगुळी-म्हापसेकरनगर येथील वीज वितरण कंपनीच्या दोन धोकादायक विद्युत खांबांकडे वीज वितरण कंपनीने केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ...
जालना येथील वीज वितरण कंपनीच्या मस्तगड कार्यालयात अनोखा आणि चौकशी अधिकाऱ्यांनाही अचंबित करणार घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणी मंगळवारी सहायक लेखापाल मायानंद अडचिने यांना निलंबित केले ...
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५,९५१ घरांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. ही घरे विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात ...
तिन्ही कंपन्यांनी ग्राहकाभिमुखतेच्या दिशेने मोठी मजल मारली असली, तरी अजून बराच पल्ला गाठणे बाकी असल्याची प्रांजळ कबुली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी शनिवारी येथे दिली. ...