महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर गांधीजींचे छायाचित्र आणि तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ...
सत्य, अहिंसा, शांती ही गांधीजींची तत्त्वे होती तर असत्य, हिंसा, अशांती ही सत्ताधारी पक्षाची तत्त्वे असल्याची टीका या वेळी करण्यात आली. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाच्या तत्त्वांची उदाहरणे देण्यात आली. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती दिनानिमित्त जालना जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी गांधी चमन येथे महात्मा गांधी पुतळा येथे अभिवादन करण्यात आले. ...
महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सामान्य जनतेला तर जोडलेच शिवाय त्यांनी देशाला स्वयंशासन, स्वच्छता, ग्रामविकास ही मूल्येदेखील दिली. त्यांच्या तत्त्वावरच केंद्र व राज्य शासन चालत असून जनतेपर्यंत महात्मा गांधी यांची मूल्ये पोहचविण्यासाठी ...
भारताला केवळ राजांचा इतिहास होता. जनतेचा इतिहास महात्मा गांधी यांच्यामुळे लिहिला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या एका शब्दावरून जनतेचा महापूर रस्त्यांवर उतरला होता. तेव्हापासून जनतेच्या शक्तीला महत्त्व प्राप्त झाले अस ...