दहशतवाद हा एका देशात नाही तर संपूर्ण जगभरात असून दहशतवाद मानवतेला सर्वात जास्त आव्हानांपैकी एक असल्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सांगितले आहे. ...
डॉ. बैस म्हणाले, गांधीनी भारताला आधुनिक आयाम दिला. त्यांच्या विचाराने भारताला नवी गती मिळाली. त्यांच्या विचारांची कास धरल्यास भारताच्या विकासाला गती मिळेल, हेही आता हळूहळू लोकांना कळू लागले आहे. या ग्रंथाची निर्मिती एक स्तुत्य उपक्रम ठरल्याचे त्यांनी ...
म. गांधी यांच्या बाबत फेसबुकवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टिकाटिप्पणी करणाऱ्याा मयूर जोशी नामक व्यक्तीविरुद्ध नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंडस ग्रूपने शुक्रवारी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ...