प्रत्येक पिढीला गांधीजींबद्दल विस्ताराने जाणून घ्यायचं आहे. अखेर ३० जानेवारी १९४८ च्या सायंकाळी नेमकं काय झालं होतं की, नथ्थूराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या झाडल्या. ...
राजसत्तेची हिंसा वैधानिक आणि प्रजेची मात्र बंड ठरते. हे ओळखून असलेल्या गांधीजींनी हिंसेचा प्रतिकार अहिंसेने करण्याचे नैतिक साहस जनतेत निर्माण केले! ...
Hindu Mahasabha Godse Gyanshala : हिंदू महासभेने दौलतगंज स्थित आपल्या कार्यालयात 'गोडसे ज्ञानशाळा' सुरू केली होती. सोशल मीडियावर याला जोरदार विरोध केला जात होता. ...