लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महात्मा गांधी

महात्मा गांधी, मराठी बातम्या

Mahatma gandhi, Latest Marathi News

सरदार पटेलांवरून राजकारण कऱणाऱ्या मोदींना राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून पढवला इतिहास  - Marathi News | Raj Thackeray publish cartoon on Modi's statement in Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरदार पटेलांवरून राजकारण कऱणाऱ्या मोदींना राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून पढवला इतिहास 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना सरदार पटेलांचे नाव घेऊन राजकीय टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून फटकारले लावले आहेत. ...

गांधी हत्या खटल्याचा अंतिम निकाल अद्याप झालेला नाही? सर्वोच्च न्यायालयात दावा - Marathi News |  The final result of Gandhi assassination case has not yet been done? Claim the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी हत्या खटल्याचा अंतिम निकाल अद्याप झालेला नाही? सर्वोच्च न्यायालयात दावा

महात्मा गांधी यांच्या हत्येबद्दल नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना ६८ वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली असली, तरी या खटल्याचा अंतिम निकाल झालेला नाही, असा दावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला असून, न्यायालयाने आपला विशेष अधिकार वापरून अजूनही याचा अंतिम न् ...

देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Politics of 'Blackmail' in the country: Prakash Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण : प्रकाश आंबेडकर

आपल्या देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांची अनेक नेतेमंडळी तर राजकीयदृष्ट्या चक्क ‘आॅपरेशन’च्या टेबलवर असून, त्याची सूत्रे पंतप्रधानांच्या हाती आहेत. देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण फोफावले असून यात सर्वच राजकीय पक्षांच ...

मौन पदयात्रेतून संवैधानिक सहिष्णुता टिकविण्याची हाक - Marathi News | Call to protect constitutional tolerance through silence march | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मौन पदयात्रेतून संवैधानिक सहिष्णुता टिकविण्याची हाक

देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे. नागरिकां ...

अकोला : ‘प्रभात’च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त लेखनातून वाहिली हुतात्म्यांना श्रद्धांजली! - Marathi News | Akola: 'Prabhat' students commemorate tribal writings from spontaneous writings! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : ‘प्रभात’च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त लेखनातून वाहिली हुतात्म्यांना श्रद्धांजली!

अकोला : हुतात्मा दिनाचे औचित्य साधून, प्रभात किड्स स्कूल येथे उत्स्फूर्त काव्य लेखन  स्पध्रेचे ३0 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते सातवीच्या ६३ सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांच्या काव्यलेखनातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिनव ...

 फाळणीमुळे नव्हे, तर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या - सौरभ हटकर - Marathi News | Gandhiji's killing - not due to partition, but due to Bahujan salvation work - Saurabh Hattar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : फाळणीमुळे नव्हे, तर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या - सौरभ हटकर

खामगाव : देशाची फाळणी केली म्हणून गांधीजींची हत्या झाली हा गैरसमज आहे. खरतंर देशाच्या फाळणीमुळे नव्हेतर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या झाल्याचे युवा व्याख्याते सौरभ हटकर यांनी स्पष्ट केले. ...

गांधीहत्या तपासाचे 'मुंबई कनेक्शन', नथुराम गोडसेला मुंबईत कोणत्या इमारतीत ठेवण्यात आले? - Marathi News | Mumbai connection to the Gandhi murder investigation, Nathuram Godse was kept in which building in Mumbai? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधीहत्या तपासाचे 'मुंबई कनेक्शन', नथुराम गोडसेला मुंबईत कोणत्या इमारतीत ठेवण्यात आले?

30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची दिल्लीमधील बिर्ला भवन येथे हत्या करण्यात आली. महात्मा गांधीजींची हत्या दिल्लीमध्ये झाली असली तरीही या खटल्याचे संपूर्ण केंद्र मुंबईतच होते. ...

नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंडस लढताहेत अपप्रचारांविरुद्ध, महात्मा गांधींविषयीचे गैरसमज दूर करणारी चळवळ - Marathi News |  Noeng gharajah Global Friends fight against mischief, distant misunderstanding about Mahatma Gandhi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंडस लढताहेत अपप्रचारांविरुद्ध, महात्मा गांधींविषयीचे गैरसमज दूर करणारी चळवळ

देशाची फाळणी झाली ती गांधींमुळे. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला लावले ते गांधींनींंच. पटेल आणि नेहरू यांच्यापैकी महात्मा गांधींनी नेहमीच पंडित नेहरूंना झुकत माप दिले. यांसारख्या अनेक अपप्रचारांमधून समाजात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा मल ...