. गांधी नावाची'अँलर्जी’ नव्हे तर ‘भीती’ आहे. त्यामुळे गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांचा इतका उदो उदो केला जातोय की उद्या गांधीजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वीच सदस्यत्व घेतले होते की काय असे वाटू लागेल, असा टोला राज्यसभेचे खासदार कुम ...
बापूंच्या आयुष्यप्रवासात त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या कस्तुरबा यांच्यासाठी नागपूर मात्र संवेदनशील आणि भावनिक विषय होता. याचे कारण होते त्यांचा मुलगा हरीभाई. ...
गांधींचे हत्येनंतर शवविच्छेदन का नाही केले, आभा आणि मनू यांची प्रत्यक्षदर्शी म्हणून न्यायालयात फेरतपासणी का नाही झाली, गोडसेच्या बंदुकीतील किती चेंबर रिकामे होते, अशा अनेक प्रश्नांमुळे गांधी हत्येचा तपास पुन्हा एकदा व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केल ...
महिला हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सदर क्रूर मानसिकतेचा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून गांधीगिरीचा अवलंब करून करण्यात आला. शिवाय पालकमंत्र्यांसह विविध सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी एक दिवसीय उपवास करून आत्मचिंतन केले. सकाळी ८ व ...