ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Shetmal Production : राज्यात यंदा शेतकऱ्यांनी विक्रमी (Record-breaking) उत्पादन घेतले असले तरी बाजारभावाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार तृणधान्य, अन्नधान्य आणि तेलबिया पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. ...
School News: राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील एक कोटी एक लाख विद्यार्थ्यांसाठीची पाठ्यपुस्तके शिक्षण विभागाने शाळांमध्ये पोहोचवली असून, त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापन आणि खासग ...
सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली महापालिका प्रशासन अशा बांधकामांवर कारवाई करीत नाही. त्यामुळे दरवर्षी अतिक्रमणांमुळे पुराचा फटका नदीकाठच्या रहिवाशांना बसत आहे. ...