राज्यात दोन आठवड्यांपूर्वी बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पावसाची आस लागून होती. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर कोकण, घाटमाथा, मराठवाडा तसेच पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस झाला. ...
नगर जिल्ह्याच्या राहात्याचे सतीश खाडे सिव्हिल इंजिनिअर झाले. व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आले, तेथे त्यांना व्यवसाय करता-करताच ‘वॉटर बजेटिंग’ हा शब्द कळला आणि त्यांचे पाणीवापराबाबत डोळे उघडले ! ...
राज्यात दोन आठवड्यांपूर्वी बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पावसाची आस लागून होती. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर कोकण, घाटमाथा, मराठवाडा तसेच पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस झाला. ...
शिक्षण क्षेत्रात ७० वर्षांपूर्वी विनाअनुदान प्रणाली लागू झाली. त्यावेळी खासगी महाविद्यालयांत सर्व विद्यार्थ्यांना समान शुल्क घ्यावे लागत असे. त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये क्रॉस सबसिडी तत्त्व लागू झाले. ...
‘बाप से बेटा सवाई’ असं शत्रूनंही ज्यांचं वर्णन केलं होतं, त्या छत्रपती संभाजी या तुफानाचा शोध इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रेंनी घेतला होता... अगदी युरोपापर्यंत, सुमारे २५ वर्षं. ‘गांधी’ हा एकच ध्यास सर रिचर्ड ॲटनबरोंनी घेतला होता... १८ वर्षं. त्याच तोड ...
नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे छोटंसं गाव. १,८७१ लोकसंख्या; पण या गावानं विकासाचं असं शिवधनुष्य हाती घेतलंय की, देशभर त्याचं कौतुक होतंय. शासन, लोकसहभाग व सामाजिक उत्तरदायित्वातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायलट प्रकल्पांतर्गत सातनवरीची निवड ...