Nagpur : भारतीय शेती ही केवळ अर्थव्यवस्थेचा पाया नसून, ती आपल्या संस्कृतीचा, जीवनपद्धतीचा आणि अस्तित्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हजारो वर्षांपासून शेतकरी आपल्या अनुभव, निसर्गाची ओळख आणि मेहनतीच्या जोरावर शेती करत आले आहेत. ...
Maharashtra Weather Update: मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. अशा वेळी झाडाखाली, विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. ...
pothissa mojani एकत्र कुटुंबातील जमिनीचे विभाजन, नोंदणीकृत वाटणीपत्र किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम ८५ अन्वये होणाऱ्या विभाजनासाठी आता शेतकऱ्यांना हजारो रुपये मोजणी शुल्क भरण्याची गरज उरणार नाही. ...
वडगाव खुर्द परिसरातील प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; राजकीय वरदहस्त असल्यानेच कारवाई होत नसल्याची चर्चा बांधकामाच्या राडारोड्यासाठी महापालिकेने वाघोली येथे प्रकल्पाची व्यवस्था केलेली असताना त्याकडे फिरवली पाठ ...
Ashok Kharat Case: अशोक खरात हा त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना कशाप्रकारे भुलवायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा याबाबत खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. ...
- महापौरांसह नेत्यांचा अट्टहास, प्रशासनावर प्रश्नचिन्ह; एकीकडे गैरव्यवहार मान्य करून ठेकेदाराला हटविण्याची कारवाई, तर दुसरीकडे त्यालाच पुन्हा संधी देण्याची तयारी, कारभाराबाबत नागरिकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह कायम ...