ओझरटाऊनशिप : आध्यात्मिक उन्नती ते राष्ट्रकल्याण अशी वाटचाल करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने देव-देश-धर्मासाठी सोमवार, दिनांक ७ ते १४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान पहिल्या महाश्रमदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्त परिवाराच्या वतीने तब्बल सव् ...
औरंगाबाद येथील प्रतीक आवळे, पंकज गावदाडे, सुजित लहाने अभिशेख शेजुळ, सागर जैस्वाल हे पाचजण ५ फेब्रुवारी रोजी ट्रेकिंगसाठी कर्जतनजीकच्या ढाक बहिरी येथे आले होते. ...
Saubhagya Yojana : महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडील (मेडा) आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून आर्थिक वर्ष २०२१ अखेरपर्यंत महाराष्ट्रात एकूण ३०,५३८ घरांत ऑफ ग्रीड सोलर लाइट प्रणालीसह एकूण १५.१८ लाख घरांत वीजजोडणी दिली ग ...
मास्टर दीनानाथ यांची बलवंत नाटक मंडळी आर्थिक संकटात सापडल्यानंतर या कुटुंबाची फरफट सुरू झाली. त्यातून सावरण्यासाठी दीनानाथांनी बलवंत पिक्चर्स काॅर्पोरेशन या नावाची सिनेमा कंपनी उभारली. ...
स्मशानभूमीच्या बाहेर अंत्यसंस्कार करण्याची ही तिसरीच वेळ आहे. यापूर्वी शिवाजी पार्कवरच नोव्हेंबर २०१२मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर, ऑगस्ट १९२०मध्ये गिरगाव चौपाटी येथे लोकमान्य टिळक यांच्या पा ...