सध्या देशात आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा कठीण काळात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी 'बायोगॅस' हा पर्यावरणपूरक आणि खिशाला परवडणारा उत्तम पर्याय ठरत आहे. जळण आणि महागड्या सिलिंडरवर अवलंबून राहण्य ...
Census of India 2027 जास्तीत जास्त नागरिकांनी स्वगणनेत दिनांक १ ते १५ मे या कालावधीत माहिती भरून जनगणनेसाठी सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ...
Maharashtra Weather Update : एकीकडे एप्रिलच्या सुरुवातीला कडक उन्हाचे चटके बसण्याची शक्यता असतानाच, निसर्गाने आपली चाल बदलली आहे. हा पाऊस केवळ गारवा घेऊन आलेला नाही, तर सोबत चिंतेचे ढगही घेऊन आला आहे. नेमकं कुठे आणि कधी पाऊस पडणार? आणि शेतकऱ्यांनी को ...
- महापालिकेच्या ५५७७ कोटींच्या उद्दिष्टापैकी ४९१९.५८ कोटींचीच वसुली; इतर विभागांतील तफावतीमुळे एकूण ‘टार्गेट’ अपूर्ण; विभागनिहाय जबाबदारी आणि वास्तववादी लक्ष्यनिर्धारणावर भर आवश्यक ...