या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात सुमारे १.२५ लाख किलोमीटरचे रस्ते उभारण्यात येणार आहेत. ग्रामीण बाजार समित्या, शाळा आणि रूग्णालये यांना चांगली कनेक्टिव्हीटी असावी, हा मुख्य उद्देश यात आहे. ...
पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची, किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. या पोर्टलच्या बाबतीत असे अजिबात होऊ नये, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. ...
मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समूहातर्फे पालिकेला १०० व्हेंटिलेटर, २० रुग्णवाहिका व दहा कोटींचे अर्थसाहाय्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आले. ...
गलवान खोऱ्यातील झटापटीनंतर भारत-चीन संबंधात तणाव निर्माण झाला आहे. देशभर चीनविरोधात रोष आहे. विविध राज्यांनीदेखील चिनी गुंतवणुकीला नकार दिला आहे. असे असले तरी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात मात्र २०१४ ते २०१९ दरम्यान चिनी कंपन्यांनी मोठी गुंतवणूक क ...
२५ मार्च ते ३१ मेदरम्यान राज्यात अपघातांत ६९ टक्के घट झाली तर अपघाती मृत्यूचे प्रमाण ६१ टक्क्यांनी कमी झाले आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. ...