केंद्र सरकार राष्ट्रीय बांबू मिशन योजना घेऊन आली आहे. यातून बेरोजगार तरूणांना आणि शेतकऱ्यांना बांबूची शेती करण्यावर ५० टक्के सब्सिडी दिली जाईल. तर छोट्या शेतकऱ्यांना एका झाडावर १२० रूपयांची सब्सिडी दिली जाईल. ...
Sushant Singh Rajput Suicide : राज्य सरकारने सुशांत प्रकरणातील तपासाबाबत आमचं ऐकून घ्यावं आणि मग निर्णय घ्यावा याकरिता कॅव्हेट दाखल केले असून त्यावर उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे. ...
अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामांच्या मिशी असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. एवढेच नाही, तर खरी प्रभू श्रीरामांची मूर्ती तर मिशीसहच असायला हवी, यावरही त्यांनी जोर द ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महिन्यानंतर जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली असल्याने कोयना धरणात आवक वाढू लागली आहे. त्यामुळे कोयनेतील पाणीसाठा २४ तासांत दीड टीएमसीवर वाढला. तर मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १७५, महाबळेश्वर १८१ आणि नवजाला १९१ मिलीमीटर ...