Maharashtra, Latest Marathi News
मविआ खासदारांनी शुक्रवारी गृहमंत्री शहा यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून सीमा भागात तणावाची स्थिती असून, हिंसाचार उफाळला आहे, याकडे या बैठकीत खासदारांनी शहा यांचे लक्ष वेधले ...
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू आहे वाद ...
बससेवा बंद झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले होते ...
कोणतेही शस्त्र जवळ बाळगणे आणि पाच अगर पाचहून अधिक लोकांनी एकत्र येणे यावर बंदी ...
रेल्वेत गोंधळ करणाऱ्यांनी मद्य सेवन केले असेल, तर त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल होऊ शकतो... ...
NCP Sharad Pawar : "मराठी आणि कानडी याच्यात वाद नाही. कानडीचा द्वेष आम्ही कधी करणार नाही. कानडीसुद्धा एका राज्याची भाषा आहे." ...
राजकीय हेतूने नाही, तर सुविधा मिळण्यासाठी नगरपालिकेचा निर्णय ...
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आलाय ...