या स्फोटात जसनोव्हा कंपनी शिवाय एसएस पेपर ट्यूब आणि पेन ट्यूब या कंपन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाही, तर आर्कोस औद्योगिक नगरीच्या आसपास एक किलोमीटरच्या परिसरातीतल अनेक घरांच्या खिडक्यांच्या आणि कंपन्यांच्या काचाही फुटल्या. ...
Maharashtra allows cinema halls, multiplexes to reopen at 50% capacity from today : मार्चपासून कोरोनामळे केलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद होती. त्यामुळे चित्रपट, नाट्य व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसला. ...
PM Kisan Scheme: राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ७९ हजार ९८ बोगस लाभार्थी आढळले असून त्यांच्याकडून तब्बल ५१ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३१ हजार बोगस लाभार्थी आहेत. ...