Bachchu Kadu News: माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्याने त्यांच्या सासऱ्यांनी त्यांची हत्या केली. या औरंग ...
कर्नाटक सरकारने त्यांच्याकडील साखर कारखान्यांना १ नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले होते. पण, शनिवारी त्यामध्ये अचानक बदल करून उद्या सोमवार (दि. २०) पासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
Almatti Dam : महाराष्ट्राचा विरोध डावलून कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची तयारी केली आहे. उंची वाढवल्यानंतर बाधित होणारी जमीन संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संमतीने थेट खरेदी करण्यात येणार आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात आज (दि.१९) रविवार पासून दिवाळीचे पुढील चार ते पाच दिवस संमिश्र वातावरण राहील. तर सरासरी तापमान अपेक्षित आहे. पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यलो अलर्ट आहेत. हा पाऊस सर्वत्र नाही. ...
Nagpur Railway: गर्दीच्या आडून समाजविघातक शक्तींनी डाव साधू नये म्हणून मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वे प्रशासनाने खबरदारीच्या अनेक उपाययोजना केल्या आहेत. ...