शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडताना अनेक महत्वाच्या मुद्यांवर लक्ष वेधले होते. ...
राज्यातील सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करुन ते विरोधी पक्षाचं हसं करत आहेत, अशी टीका देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. ...
Rane's victory over Shiv Sena and Mahavikas Aghadi : नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सत्ता भाजपाकडे आली होती. आताही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपाकडे बहुमत होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसा ...