शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
NCP SP Jayant Patil Reaction On Maharashtra Budget 2024: हे बजेट फक्त दोन महिन्यांचे आहे. आम्ही सत्तेत येऊ तेव्हा जबाबदारीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचा काम करू, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...
Congress Nana Patole Reaction On Maharashtra Budget 2024: आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने घोषणांचा सरकाराने पाऊस पाडला आहे. जनता भूलथापांना बळी पडणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Jayant Patil News: महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी फार चांगले काम केले, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...
Sanjay Raut News: राज्य सरकार शिक्षकांच्या प्रश्नावर कोणी भूमिका घेताना दिसले नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेलेले अनेक प्रश्न सुटले, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Sharad Pawar News: आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे. लोकांची जास्तीत जास्ते काम करा. आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...