Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Raj Thackeray meet Eknath Shinde: मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी गुरुवारी संजय राऊत यांची भेट घेतली होती. यानंतर राऊत मातोश्रीवर तर पानसे कृष्णकुंजवर गेले होते. ...
अजित पवारांच्या शपथविधीला जे आमदार, खासदार गेले होते त्यांच्यापैकी काही आमदार, खासदार पुन्हा शरद पवारांसोबत गेले आहेत. तर शरद पवारांसोबत राहिलेले काही जण अजित पवारांच्या संपर्कात आहेत. ...