लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत - Marathi News | State government decides to reduce crop damage compensation amount | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत

राज्य सरकारचा निर्णय, २७ मार्च २०२३ च्या निर्णयानुसार निश्चित नुकसानभरपाई मिळणार ...

शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी - Marathi News | Manikrao Kokate who made fun of farmers should resign Congress demands from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी

असंवेदनशील कृषीमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने घरचा रस्ता दाखवावा व महसूल यंत्रणेला आदेश देत नुकसानीत गेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे आदेश द्यावेत ...

काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली - Marathi News | 2652 state government employees have misused the money of the Ladki Bahin Yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली

Ladki Bahin Yojana Fraud: १.२० लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल, अजून ६ लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी ...

"युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?’’ काँग्रेसचा सवाल    - Marathi News | "Mumbai collapsed due to the corruption of the coalition government; when will action be taken against the responsible officials?" Congress asks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?’’ काँग्रेसचा सवाल   

Congress Criticize Mahayuti Government: मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. भुयारी मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय झाला होता. भा ...

१२ वर्षे झाले तरी अजिंठा लेणीकडे जाणारा रस्ता होईना! जागतिक पातळीवर महाराष्ट्राची प्रतिमा मलीन - Marathi News | Even after 12 years the road leading to Ajanta Caves is still not built | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१२ वर्षे झाले तरी अजिंठा लेणीकडे जाणारा रस्ता होईना! जागतिक पातळीवर महाराष्ट्राची प्रतिमा मलीन

विकास राऊत छत्रपती संभाजीनगर : येथून जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर बदनाम होण्याचा प्रसंग ... ...

स्थानिक मच्छिविक्रेत्या महिलांना बांगलादेशी, रोहिंग्यांकडून मारहाण, नितेश राणेंची भाऊच्या धक्क्यावर धाव, दिले असे आदेश  - Marathi News | Local fishmonger women beaten up by Bangladeshis, Rohingyas, Nitesh Rane runs after brother's push, orders given | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थानिक मच्छिविक्रेत्या महिलांना बांगलादेशींकडून मारहाण, नितेश राणेंची भाऊच्या धक्क्यावर धाव

Nitesh Rane News: मुंबईमधील भाऊचा धक्का येथे स्थानिक मच्छिविक्रेत्या महिलांना बांगलादेशी आणि रोहिंग्यांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याबाबतची माहिती मिळताच भाजपा नेते आणि राज्य सरकारमधील  मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश ...

हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण - Marathi News | Helpline number is open during office hours from 9.45 am to 6.15 pm; Women's Commission clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण

माध्यमांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आता महिला आयोगाला जाग आली असून त्यांनी समाजमाध्यमांवर दोन्ही क्रमांक सुरु असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे ...

"अतिवृष्टीमुळे नुकसान शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांचे अनुदान तातडीने द्या’’, काँग्रेसची मागणी  - Marathi News | "Immediately provide Rs 50,000 per hectare subsidy to farmers affected by heavy rains", demands Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अतिवृष्टीमुळे नुकसान शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांचे अनुदान तातडीने द्या’’, काँग्रेसची मागणी 

Congress News: संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी २० हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. ...