Mitra Maharashtra: केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या धर्तीवर मित्राची स्थापना केलेली आहे. ही संस्था सरकारची थिंक टँक असून, तिचे मानद सल्लागार म्हणून अनिश दमानिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ...