लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

"उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ, मात्र शेतकरी बेरोजगारांकडे दुर्लक्ष", काँग्रेसची टीका  - Marathi News | Industrialists' loans worth Rs 16 lakh crore waived off, but unemployed farmers ignored, Congress criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ, मात्र शेतकरी बेरोजगारांकडे दुर्लक्ष", काँग्रेसची टीका 

Congress Criticize BJP: देशातील शेतकऱ्यांवर ११ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे असे सांगितले जाते व ते माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. पण आरबीआयच्या अहवालानुसार मागील १० वर्षात उद्योगपती मित्रांचे १६.३५ लाख कोटी रुपयांचे कर्ज याच भाजपा सरकारने माफ केले ...

LMOTY 2025 : हजरजबाबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारणार मुरब्बी नेते जयंत पाटील; 'लोकमत'च्या महासोहळ्यात होणार 'महामुलाखत'  - Marathi News | Jayant Patil will ask questions to Chief Minister Devendra Fadnavis; 'Mahamulakhat' will be held at the grand event of Lokmat Maharashtrian of the year Awards 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारणार जयंत पाटील, लोकमतच्या महासोहळ्यात होणार 'महामुलाखत' 

Lokmat Maharashtrian of the year Awards 2025 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये सभागृहात होणारी जुगलबंदी आपण अनेकदा पाहिली आहेच. विरोधकांच्या अडचणीत आणणाऱ्या अनेक प्रश्नांना देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या वाक ...

"नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम", काँग्रेसची टीका    - Marathi News | "Nitesh Rane is trying to disrupt law, order and social peace in the state", Congress criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम''

Congress Criticize Nitesh Rane: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असून, सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. दुसऱ्याचे घर पेटवायला निघालेल्या लोकांनी हे लक्षात घ्य ...

Pune Police: अफवा पसरविणारे संदेश पाठविल्यास कारवाई; नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर - Marathi News | Action will be taken if messages are sent that spread rumours Pune Police on alert mode in the wake of Nagpur violence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अफवा पसरविणारे संदेश पाठविल्यास कारवाई; नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

रात्रीपासून पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे ...

"…तर फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, नागपूर दंगल प्रकरणी पोलीस गुप्तचर यंत्रणा फेल’’, काँग्रेसची टीका - Marathi News | Nagpur Violence Update: ‘….then Fadnavis should resign from the post of Home Minister, police intelligence system failed in Nagpur riots case’, Congress criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''…तर फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा,नागपूर दंगलीवेळी पोलीस गुप्तचर यंत्रणा फेल’’

Nagpur Violence News: नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीत पोलीस इंटेलिजन्स यंत्रणा अपयशी ठरली आहे. पोलिसांवर हल्ले होत असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ...

महापालिका निवडणूक लांबली; कार्यकर्ते गप्पगार, पुण्यात सर्वच राजकीय पक्षांच्या शहर शाखा थंड - Marathi News | Municipal elections delayed; city branches of all political parties in Pune remain closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक लांबली; कार्यकर्ते गप्पगार, पुण्यात सर्वच राजकीय पक्षांच्या शहर शाखा थंड

आता निवडून आलेले व पराभूत झालेले नेते महापालिका निवडणुकीसाठी मात्र काहीही करायला तयार नाहीत ...

"महायुती सरकारचा विकास हा होर्डिंग्ज, जाहिरात आणि भाषणातच दिसतो’’, अंबादास दानवेंची बोचरी टीका  - Marathi News | Maharashtra Assembly Budget Session 2025: "The development of the Mahayuti government is visible only in hoardings, advertisements and speeches", Ambadas Danve's blunt criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महायुती सरकारचा विकास होर्डिंग्ज, जाहिरात आणि भाषणातच दिसतो’’, अंबादास दानवेंची टीका

Maharashtra Assembly Budget Session 2025: विकासासाठी कोणतीही तरतूद, नियोजन सरकार करत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. हे सरकार घोषणाबाज सरकार असून, हे सरकार विकासापासून दूर पळणारे सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंब ...

पुण्यात पोलिसांच्या अटकावानंतरही युवक काँग्रेसचा मोर्चा पुढे सुरूच; जनआक्रोश यात्रा मुंबईकडे रवाना - Marathi News | Youth Congress march continues despite police arrest in Pune Jan Aakrosh Yatra leaves for Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलिसांच्या अटकावानंतरही युवक काँग्रेसचा मोर्चा पुढे सुरूच; जनआक्रोश यात्रा मुंबईकडे रवाना

१९ मार्चला मुंबईत पोहोचून तिथे विधानसभेला घेराव घालण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे ...