Amravati: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्यांची पणन विभागाने जाहीर केली. यासाठी ३५ निकषांवर तपासणी करण्यात आलेली होती व २०० गुणांच्या आधारे रँकिंग निश्चित करण्यात आले. ...
कोरडवाहू फळपिकातील सिताफळ हे एक महत्वाचे पीक म्हणुन ओळखले जाते. हे फळ दक्षिण विभागामध्ये सिताफळ या नावाने ओळखले जाते तर उत्तर विभागामध्ये शरिफा या नावाने ओळखले जाते. ...
Rahul Narvekar : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष हे शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या सुनावणीकडे लागलं आहे. ...
Congress demands For Muslim Reservation: एकीकडे राज्यात मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच काँग्रेसकडून मुस्लिम आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा समोर आणण्यात आली आहे. काँग्रेसचे मुंबईतील नेते नसीम खान यांनी ही मागणी केली आहे. ...
पाण्याची कितीही उपलब्धता असली आणि उपलब्ध पाणी गहू पिकास मनसोक्तपणे दिले तरी गव्हाचे उत्पादन हे रब्बी हंगामात हवामान कसे राहते यावर बहुतांशी अवलंबून असते. ...