विधानसभेचे कामकाज सुरू होताच विखे पाटील यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून मुंबई, कोकण, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतरही विभागात मागील अनेक तासांपासून होत असलेल्यामुसळधार पावसाचा मुद्दा उपस्थित केला. ...
सोमवारपासून (9 जुलै) मुंबई व उपनगरीय परिसरात सुरू असलेला सतंतधार पावसामुळे, वसई-विरार भागाला वीजपुरवठा करणाऱ्या 'महापारेषण वसई अति उच्च दाब केंद्रा'च्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरले आहे. ...
बर्थडे पार्टीसाठी ५२ वर्षीय संभाजी धोंडू कुळे यांनी मित्रांसोबत पहिल्यांदाच विहार तलाव गाठले. पार्टी सुरू असतानाच, पोहण्यासाठी जातो, असे सांगून ते पुढे गेले आणि दिसेनासे झाले. ...
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ते बांधकामात पुरेसे डांबर न वापरता ते वापरल्याचे दाखवून कोेट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
लातूर जिल्ह्यातील दीपक कोनाळे याने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ‘किलीमांजारो’ यशस्वीरित्या सर केले़ त्याने ४ जुलै रोजी पहाटे या शिखरावर भारताचा ३.६० मीटर उंची आणि ६.८० मीटर रूंदीचा तिरंगा ध्वज फडकावला. ...
जळगाव – सैन्य दलाच्या आयटीबीएफ दलात कार्यरत असलेल्या जवान गणसिंग वनसिंग राजपूत (वय - ३०) यांचा चुकून गोळी सुटल्याने मंगळवारी सकाळी छत्तीसगड येथील राजनंदन कॅम्पमध्ये मृत्यू ओढवला. हे महिंदळे, हल्लीरा विवेकानंदनगर, पाचोरा येथील स्थानिक आहे.गणसिंग रा ...