ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
देशात सप्टेंबर 2017 ते मार्च 2018 या 7 महिन्यांच्या कालावधीत संघटित क्षेत्रात एकूण 39.36 लाख इतकी रोजगारनिर्मिती झाली असून, या क्षेत्रातील रोजगार निर्मितीत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविले आहे. ही रोजगारनिर्मिती 8,17,302 इतकी आहे. ...
खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या बोरीवली येथील स्वा. सावरकर उद्यान येथे स्वा. सावरकर जयंतीनिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तीन दिवस चालणार असून त्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ...
पावसाळ्यात नद्यांना महापूर आल्यानंतर अनेक गावे संपर्कहीन होतात. त्याचप्रमाणे बामणोली परिसरातील शिवसागर जलाशयातील पाणी कमी होत असल्याने तेथील गावे संपर्कहीन होण्याच्या मार्गावर आहेत. ...
बाजोरिया यांनी तब्बल २५६ मते मिळवित देशमुख यांचा ३५ मतांनी पराभव केला़ विशेष म्हणजे बाजोरिया यांनी अपक्ष मतदारांनाही आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले़ ...
२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार मितेशकुमार भांगडिया यांनी अत्यल्प संख्याबळ असताना २०० मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहुल पुगलिया यांचा पराभव केला होता. ...
भरधाव इंडिका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका नादुरूस्त ट्रकला धडक दिली. यात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी (दि.२४) सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास गोंदिया-भंडारा मार्गावरील संराडी गावाजवळ घडली. दरम्यान याच मार्गाने तिरोडा ...