केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत महाराष्ट्रातील दहा महानगरांचा समावेश झाला खरा, परंतु गेल्या दोन वर्षांत नागपूर, ठाणे वगळता इतर ठिकाणी ही योजना कागदावरच रेंगाळल्याचे चित्र आहे. ...
बहुचर्चित लवासा प्रकल्प विविध कारणांनी ठप्प पडल्याने दिवाळखोरीत निघाला आहे. त्यामुळे दिवाळखोरी व नादारी संहितेच्या (आयबीसी) नवीन नियमांनुसार फ्लॅटधारकांना त्यांचे पैसे परत मिळू शकतील. ...
महापालिकेला आतापर्यंत तब्बल ४५० कोटींचा निधी प्राप्त झाला असला तरी चार महिन्यांपासून तो पडून आहे. राज्य शासनाने कानउघाडणी केल्यानंतर पालिकेने काही सुरू असलेले प्रकल्प स्मार्टसिटीच्या निधीतून करण्याचा निर्णय घेतला. ...
अचानक या शाळेची पटसंख्या कमी होऊन ७ ऑगस्ट रोजी शाळा शून्य पटसंख्येवर आली. विद्यार्थी गेले कुठे? याचा शोध घेण्यासाठी शिक्षक गावातही गेले. मात्र, सदर विद्यार्थी गावातच नव्हते. ...
मीरा भार्इंदरच्या नागरिकांना पालिका निवडणुकीवेळी मेट्रो मंजूर केल्याचे आश्वासन देऊन वर्ष उलटले तरी मेट्रोच्या कामाला सुरवात न झाल्याने युवासेनेने आज मुख्यमंत्री व भाजपा नेतृत्वाच्या निषेधार्थ शहरात जागोजागी दहीहंडीचे थर रचले. ...
नगर परिषदांच्या प्रस्तावानुसार ‘एसी’ नागरी वस्ती निधीला मंजुरी देतेवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून वास्तव तपासले जात नाही. त्यामुळे ‘एस.सी.’ वस्तींचा निधी इतरत्र वापरला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...
धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला असला तरी पठारी भागात अनियमित व कमी पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी, तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने, खरिपाच्या उत्पादनात घट होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. ...