महाराष्ट्र शासनाच्या वन व महसूल विभागाची १० ते १५ हजार एकर जमीन तेलंगणाच्या ताब्यात असूनही महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या परिसरातील मराठी जनता महाराष्ट्र सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी लागत नाही. त्यामुळे आलेल्या नैराश्येतून युवकाने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ...
ढोल ताशा पथकातील वादक जेवढ्या जोरात ढोल बडवतात तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर संकट आणणा-यांना बडवून काढा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. ...
वाशिम : शेतक-यांचा सच्चा मित्र म्हणून ओळखल्या जाणा-या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. हा सण रविवार, ९ सप्टेंबर रोजी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात हर्षोल्लासात साजरा झाला. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत सर्जा-राजासोबत बळीराजानेही ...
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा-या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार- २०१८’ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. ...
जाहीर सभांमधून कायम एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या या दोन पक्षांच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात एकमेकांचं अगदी तोंडभरुन कौतुक केलं आहे. ...