ठाणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात प्रत्येक शाळेत आठवीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक असल्याचे सांगत मराठीला प्राधान्य देण्याची तंबी शाळांना दिली. ...
आॅनलाइन व्यवहार, सोशल मीडियावरील प्रलोभने याद्वारे ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जाण्याचे प्रकार ठाणे जिल्ह्यात बरेच वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिक या जाळ्यात कसे अडकतात व मोठी रक्कम गमावून बसतात, याचा घेतलेला आढावा... ...
नाशिक- उद्योग व्यापारा समोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या घटकांच्या समस्या सोडविण्यात येईल. परंतु त्याच बरोबर शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसायाला जोड म्हणून कृषी प्रक्रिया उद्योग राबविण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर ...