आपल्या देशामध्ये धार्मिक स्थळांना फार महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाला स्वतःचा असा इतिहास आणि वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक भाविक या स्थळांना भेट देण्यासाठी गर्दी करत असतात. ...
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सावाला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची कोल्लूर मुकांबिका देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ...
येथील अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीत १२० पैकी दोघेच कसेबसे काठावर पास झाले; त्यामुळे ...