महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990 या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती. Read More
महाभारतातही मर्यादांचे अनेक आदर्श वस्तुपाठ पाहायला मिळतात. श्रीविष्णुवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णांना युद्ध थांबवता येणे शक्य होते का? सर्व शक्तिमान, सामर्थ्यवान श्रीकृष्णांनी महाभारत (Mahabharata War) युद्ध का थांबवले नाही? जाणून घेऊया... ...
महाभारताचे महानायक म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. प्रत्यक्ष महाभारत युद्ध भूमीवर अवघ्या जगाला भगवद्गीतेचे अमृतज्ञान श्रीकृष्णांनी दिले. केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील अभ्यासकांसाठी गीताज्ञान आणि श्रीकृष्णांचे चरित्र औत्सुक्याचा विषय आहे. मात्र, ...
या गावाचे आणखी एक महत्व म्हणजे याचे नाते महाभारत काळाशी आणि आराध्य दैवत गणपती सोबतही जोडलेले आहे. या गावातूनच पांडव स्वर्गात गेले होते, अशी आख्यायिका आहे. ...