लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाभारत

Mahabharat, फोटो

Mahabharat, Latest Marathi News

महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990  या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती.
Read More
Do You Know? काय सांगता! देशभरात ३,६०० गावे ‘राम’नामावर, तर ३,३०९ गावांच्या नावांमध्ये कृष्णाचा उल्लेख - Marathi News | know about in india 3626 village named after lord sri rama and 3309 after lord sri krishna | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! देशभरात ३,६०० गावे ‘राम’नामावर, तर ३,३०९ गावांच्या नावांमध्ये कृष्णाचा उल्लेख

Do You Know? केरळ वगळता देशातील सर्वच राज्यांमध्ये किमान एका गावाचे तरी नाव प्रभू श्रीराम आणि भगवान कृष्णाच्या नावावर आहे. ...

Janmashtami 2021: जन्माष्टमी: श्रीकृष्णांच्या मुकुटावर कायम मोरपीस का असते? वाचा, राधेचा मोलाचा सल्ला - Marathi News | janmashtami 2021 why shri krishna always wears peacock feather on his crown an amazing story of radha | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जन्माष्टमी: श्रीकृष्णांच्या मुकुटावर कायम मोरपीस का असते? वाचा, राधेचा मोलाचा सल्ला

Janmashtami 2021: श्रीकृष्णाच्या मुकुटावर असलेल्या मोरपिसाबाबत एक कथा, किस्सा प्रचलित आहे. अगदी अवतारकार्याची सांगता करेपर्यंत श्रीकृष्णाने हे मोरपिस कायम जवळ बाळगले होते. ...

Janmashtami 2021: जन्माष्टमी: श्रीकृष्णांची रास कोणती? महाभारत युद्धावेळी वय किती होते? पाहा, काही अद्भूत तथ्ये - Marathi News | janmashtami 2021 know lord sri krishna zodiac sign and age at time of mahabharata and amazing facts | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जन्माष्टमी: श्रीकृष्णांची रास कोणती? महाभारत युद्धावेळी वय किती होते? पाहा, काही अद्भूत तथ्ये

Janmashtami 2021: महाभारत युद्ध झाले, तेव्हा श्रीकृष्णांचे वय किती होते? श्रीकृष्ण एकूण किती वर्ष जगले? श्रीकृष्णांची रास काय होती? जाणून घेऊया... ...

Mahabharata: महाभारतानंतर पुढे काय झालं याची उत्सुकता आहे? मग ‘हे’ वाचा! - Marathi News | know about what happened after mahabharata war and how dhritarashtra gandhari kunti die | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Mahabharata: महाभारतानंतर पुढे काय झालं याची उत्सुकता आहे? मग ‘हे’ वाचा!

Mahabharata: महाभारत युद्धानंतर काय झाले, पांडव कुठे गेले, कुंती, धृतराष्ट्र, गांधारी, संजय यांचा मृत्यू कसा झाला, महाभारतानंतर या व्यक्ती काय करत होत्या, कलियुग केव्हा सुरू झाले, या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या... ...

महाभारतात कर्णाला मिळालेले ३ शाप ठरले प्राणघातक; नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | know about three curses of karna which affects him in mahabharata | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महाभारतात कर्णाला मिळालेले ३ शाप ठरले प्राणघातक; नेमकं काय घडलं होतं?

Mahabharata Story: कर्णाला मिळालेले तीन शाप महाभारत रणभूमीत त्याच्या मृत्यूचे कारण ठरले, असे सांगितले जाते. ...

Bhagavad Gita: श्रीकृष्णाशिवाय ‘या’ ५ जणांना माहीत होते गीतारहस्य! - Marathi News | know about who was first speaker and listener of bhagavad gita before shri krishna and arjuna | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Bhagavad Gita: श्रीकृष्णाशिवाय ‘या’ ५ जणांना माहीत होते गीतारहस्य!

Bhagavad Gita: आपल्याला केवळ श्रीकृष्णाने महाभारताच्या रणभूमीत अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, अशीच माहिती आहे. मात्र, श्रीकृष्णाशिवाय ५ जणांनाही गीतेचे ज्ञान होते. जाणून घेऊया... ...

विष्णुवतार असलेल्या सामर्थ्यवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्ध का थांबवले नाही? जाणून घ्या नेमके कारण - Marathi News | why lord shri krishna did not stop mahabharata war | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :विष्णुवतार असलेल्या सामर्थ्यवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्ध का थांबवले नाही? जाणून घ्या नेमके कारण

महाभारतातही मर्यादांचे अनेक आदर्श वस्तुपाठ पाहायला मिळतात. श्रीविष्णुवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णांना युद्ध थांबवता येणे शक्य होते का? सर्व शक्तिमान, सामर्थ्यवान श्रीकृष्णांनी महाभारत (Mahabharata War) युद्ध का थांबवले नाही? जाणून घेऊया... ...

महाभारत युद्धावेळी श्रीकृष्णाचे नेमके किती वय होते? वाचा, अद्भूत तथ्ये - Marathi News | know about some amazing facts and lord shri krishna age during mahabharat war | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महाभारत युद्धावेळी श्रीकृष्णाचे नेमके किती वय होते? वाचा, अद्भूत तथ्ये

महाभारताचे महानायक म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. प्रत्यक्ष महाभारत युद्ध भूमीवर अवघ्या जगाला भगवद्गीतेचे अमृतज्ञान श्रीकृष्णांनी दिले. केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील अभ्यासकांसाठी गीताज्ञान आणि श्रीकृष्णांचे चरित्र औत्सुक्याचा विषय आहे. मात्र, ...