ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर बैठक घेतल्याने संजय शिरसाट यांनी नाराज होत मिसाळ यांना खरमरीत पत्र लिहिले. ...
नवीन कॅन्सर रुग्णालयासह सुपर स्पेशालिटीसाठी रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह बांधकाम, साधनसामग्री, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देणार ...
अधिकाऱ्यांना पुण्यात थांबायचे असते. त्यातील अनेक अधिकारी १०-१० वर्षे पुण्यात काढतात, आमचे काहीही म्हणणे नाही, तुम्ही निवृत्त होईपर्यंत येथेच राहा. मात्र, आम्हाला रिझल्ट पाहिजे ...